Posts

Showing posts from September, 2020

कलम 370, राम मंदिर, तिहेरी तलाकनंतर आता समान नागरिक कायदा? जाणून घ्या काय आहे हा कायदा

Image
कलम 370, राम मंदिर, तिहेरी तलाकनंतर आता समान नागरिक कायदा? जाणून घ्या काय आहे हा कायदा समान नागरिक कायदा म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकासाठी कोणताही धर्म असो वा जातीचा विचार न करता समान कायदा 11-February-2020 12:31 PM   by  AM News Network   Article 370, Ram temple, equal civil law now after triple divorce? Learn what this law is स्पेशल डेस्क ।   समान नागरिक कायद्याबद्दलच्या चर्चेला देशात पुन्हा एकदा उधान आले आहे. याला सामान्य नागरी संहिता किंवा एकसमान नागरी संहिता म्हणून देखील ओळखले जाते. मोदी सरकारने तीन तलाक रद्द, कलम 370 काढणे आणि राम मंदिरासंबंधी निर्णय आल्यानंतर, आता बर्‍याच लोकांना असे वाटते की भाजपा सरकार समान नागरी कायद्याचे आपले वचन पूर्ण करेल आणि त्यासाठी संसदेत कायदा आणेल. समान नागरिक कायदा म्हणजे काय? समान नागरिक कायदा म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकासाठी कोणताही धर्म असो वा जातीचा विचार न करता समान कायदा. सध्या देशात वेगवेगळ्या धर्मांकरिता वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झाल्यावर प्रत्येक धर्मासाठी समान कायदा येईल. सर्व हिंद...

समान नागरी कायदा म्हणजे काय? तो लागू केल्यानंतर काय होईल?

Image
समान नागरी कायदा म्हणजे काय? तो लागू केल्यानंतर काय होईल? अभिजित श्रीवास्तव बीबीसी प्रतिनिधी 13 ऑगस्ट 2019 अपडेटेड 8 ऑगस्ट 2020 फोटो स्रोत, REUTERS तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक मंजूर केल्यानंतर मोदी सरकराने गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 ही रद्द केलं. त्याचप्रमाणे 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराची पायाभरणीही अयोध्येत करण्यात आली. राम मंदिरानंतर सरकारचं लक्ष्य 'समान नागरी कायदा'? कलम 370चा विरोध करताना जीव देणारे श्यामाप्रसाद मुखर्जी धार्मिक स्वातंत्र्यावरून टीका करणाऱ्या अमेरिकेच्या अहवालावर भारताचा रोष का? ‘भारताने फाळणीलाच हिंदुराष्ट्र व्हायला हवं होतं’: हायकोर्टाने रद्द केलं स्वतःचंच वादग्रस्त वाक्य समान नागरी कायद्याचा वाद भारतात अनेक वर्षांपासून चालत आलाय. या कायद्याच्या समर्थनातील लोकांचं म्हणणंय की, कायदा असायला हवा, मग ते कुठल्याही धर्माचे का असोत. समान नागरी कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा यूनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न असतील, अशी चर्चा गेल्या वर्षापासून आहे. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी गेल्या वर्षी एका टीव्ह...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.  (जन्म : महू (मध्य प्रदेश), १४ एप्रिल, इ.स. १८९१; मृत्यू : दिल्ली, डिसेंबर ६, इ.स. १९५६) हे कायेदपंडित, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्म शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, दलितोद्धारक, वक्ता, पत्रकार, संपादक, जलतज्ज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू व बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. भारताची राज्यघटना तयार करण्यात त्‍यांचा मोलाचा वाटा होता.  त्यांच्या देशसेवेसाठी इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणार्‍या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या. भारतीय घटनेचे शिल्पकार एप्रिल १९४६ मध्ये...

एमपीएससी – भारतीय राज्यघटनेची निर्मितीप्रक्रिया

Image
एमपीएससी – भारतीय राज्यघटनेची निर्मितीप्रक्रिया READ IN APP विसाव्या शतकात अभ्यासपूर्ण राजकीय तात्त्विक मांडणी करणारा पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स. admin  |डॉ. जी. आर. पाटील | Published on: October 28, 2013 8:02 am NEXT महत्त्वाच्या बातम्या मुख्य परीक्षेला सामोरे जाताना.. अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था, ग्रामविकास व सहकार भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया  विसाव्या शतकात अभ्यासपूर्ण राजकीय तात्त्विक मांडणी करणारा पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स. या लेखात आपण जॉन रॉल्स या समकालीन विचारवंताने मांडलेल्या विचारांचा आढावा घेणार आहोत. त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार ३८९ सभासदांची एक घटना समिती निर्माण झाली. या घटना समितीमध्ये पुढील तीन प्रकारचे प्रतिनिधी होते : ब्रिटिश प्रांताचे- २९२, मुख्य कमिशनरच्या प्रांताचे- ४३, संस्थानिकांचे- ९३. जुल १९४६ मध्ये घटना समितीच्या सभासदांची निवडणूक झाली. २५ जुल १९४६ ला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. एकूण जागा- २९६ इतक्या होत्या. त्यापकी काँग्रेस पक्षाला- २१२, मुस्लीम लीगला – ७३ आणि इतर पक्षांना १...